कारण...
एक एक वोट फक्त
एका बाटलीत
विकला जात होता
विकासाचे तेच तेच
धडे मिरवत
लोकशाहीला
हिणवत होता
गल्ली गल्लीत
भंडारा होता
तिथे आलेला
गल्लीतला पोरगा
मात्र नागडाच होता
- विलास खैरनार
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
No comments:
Post a Comment