ती म्हणाली
कविता लिहून दाखवं
मी फक्त ह्दयावर हात ठेवला
आणि दुःखावर वार केला
तेव्हा विस्फोट झाला
मनावर....
मग कविता अवतरली
कागदावर....
५/१२/२०२१
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
No comments:
Post a Comment