अशांत मन माझं
तुझ्यात रंगले
मनाले सुत जणू
इथेच जुळले
प्रेम करावे कसे
हे तर तुच शिकवले
बेचैन मनाचे तु
बंध कसे ग जोडले
४/१२/२०२१
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
No comments:
Post a Comment