पाऊस तु येतो
ढगांतून
अश्रुतून
ह्दयातून
भावनांतून
पाऊस लपून बसतो
ढगात
धुक्यात
प्रेमाच्या स्पर्शात
ह्दयाच्या कप्प्यात
पाऊस तु आठवतो
पहिल्या सरीत
दाटून आलेल्या ढगात
पहिल्या प्रेमात
अश्रुंच्या धारेत
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
No comments:
Post a Comment