Sunday, October 6, 2024

पहिली कविता


मी एकदा असाच निवांत बसलो होतो
ती माझ्या ह्दयात बसली
ह्दयातलं कागदावर लिहीलं
जसा विचार येत गेला मनाला 
एक-एक शब्द सुचतं गेला ह्दयाला
मी ही शब्दांला शब्द जोडला
अर्थमधून अर्थ निघत गेला
अर्थ आणि शब्दांची गंमत झाली
बघतो तर काय तेव्हा माझी
"पहिली कविता" तयार झाली

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...