मन माझे गगनापरी जातंय
वरून खाली बघतंय
सैरभैर होतंय
कुठं काय शोधतंय
उगीचच कुठं तरी फिरतंय
जुन्या आठवणीत रमतंय
मनात काहीतरी खदखद वाटतेय
का कोणाचं ठाऊक काहीतरी शोधतंय
पण....
काही तरी मागे ही राहून गेलंय
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
No comments:
Post a Comment