Sunday, October 13, 2024

ती म्हणे

ती म्हणे
"हल्ली तु जास्त बोलतं नाही"
माझं उत्तर ठरलेलं
"हल्ली तुही जास्त दिसत नाही"
ती म्हटली
"म्हणजे कसं"
मी म्हटलं
"तु दिसली की शब्द सुचतात,
तु हसली की शब्द बोलतात"

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...