Sunday, October 13, 2024

ती कविता


कविता म्हणजे नक्की काय ?
जेव्हा कोणी आपलं नसतं
तेव्हा आपल्या सोबत असते
ती कविता !

सगळं दुःख विसरायला लावते
ती कविता !

जगण्यासाठी उर्जा देते
ती कविता !

आपल्या भावनांची साक्षी देते
ती कविता !

स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाते
ती कविता !

कोणाचा तरी श्वास बनते
ती कविता !
- विलास खैरनार
२९/०९/२०२०

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...