पाऊसा तु असा कसा,
नेहमीच नवीन रुप घेतो,
ह्दयाचे ठोके चुकवून,
काळजात उद्रेक करतो,
कधी......!
अश्रुंच्या धारेवरुन,
अंतर्मनात तांडव करतो,
पण पाऊसा.......!
तु कसा ही असला,
तरी तु नेहमीच
आठवणीत राहतो.
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
No comments:
Post a Comment