तुझं दूर जाणं म्हणजे
हवेविना श्वास घेणं
कोंडलेल्या श्वासासोबत
लपाछपी खेळत बसणं
ध्येयापर्यंत पोहोचलो
तरी किना-यावर येणं
लाटांच रुपात
तुला शोधत बसणं
उसळून बघेल मी
प्रत्येक किना-यावर
सागराला सांगून ठेवलं
परत नाही येणार
ती भेटतं नाही तोवर
३/१२/२०२१
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
No comments:
Post a Comment