कविता म्हणजे काय?
जेव्हा आपलं कोणी नसतं
तेव्हा आपलं दुःख सांगते
ती कविता !
जगण्याचा अर्थ सांगते
ती कविता !
भावनांची व्यथा मांडते
ती कविता!
स्वप्नाची दुनिया सुरु करते
ती कविता !
कल्पनेच्या तीरावर घेऊन जाते
ती म्हणजे कविताच !
मनात पडलेला भावनांचा सडा कळत नकळत मंतरलेल्या क्षणांची संवेदनांच्या डोहात वलये निर्माण करतात मग वाटत पकडावा शब्दांचा हात जावं स्मृतीच्या घर...
No comments:
Post a Comment