कविता म्हणजे काय?
जेव्हा आपलं कोणी नसतं
तेव्हा आपलं दुःख सांगते
ती कविता !
जगण्याचा अर्थ सांगते
ती कविता !
भावनांची व्यथा मांडते
ती कविता!
स्वप्नाची दुनिया सुरु करते
ती कविता !
कल्पनेच्या तीरावर घेऊन जाते
ती म्हणजे कविताच !
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
No comments:
Post a Comment