तुला पण असंच होतं?
फक्त आठवण आली तरीमन वा-यासारखं डोलतं तेव्हा हवाहवासा वाटतो एकांत मग मनाला वाटतंभेटावं एकदा तरीमन तेव्हा सैरभैर होतं अट्टाहास करत तुझा आणि तुझ्या आवडींचा अस वाटतं कीसतत तुझ्याशी बोलतं रहावं पण काय बोलावं काहीच सुचत नसतं काळीज तेव्हा फक्त धडधडतंसांग नातुला पण असंच होतं...? -विलास खैरनार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा