मनात पडलेला
भावनांचा सडा
कळत नकळत
मंतरलेल्या क्षणांची
संवेदनांच्या डोहात वलये
निर्माण करतात
मग वाटत
पकडावा शब्दांचा हात
जावं स्मृतीच्या घरट्यात
अन्
घ्यावा विसावा वेदनांसमवेत
- विलास खैरनार
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
No comments:
Post a Comment