Sunday, October 13, 2024

वादळ


वादळांनी मला एकदा विचारलं
"तुला आमची भीती नाही का वाटतं"
मी हसतं उत्तर दिलं
"वादळांमध्ये राहून, सवय झाली मला वादळांची"
-विलास खैरनार
३०/११/२०२०

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...